जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी कळंब,दि.२८ नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी या कारखान्याचा गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा अंतीम दर रू.३०१० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरल उद्योग समूहाने शेतक-यांचे हीत लक्षात घेवून सदैव जास्तीत जास्त ऊस दर […]
कोपरगाव,दि.२७- कोपरगाव शहरात इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनावापर पडून आहे. या रिकाम्या जागेचा सदुपयोग करून या जागेत शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व सुसज्ज व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ५.२८ कोटी निधीतून नाबार्ड पायाभूत विकास योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील इरिगेशन बंगला येथे ३००० […]
कोपरगावात जागतिक व्यापारी दिन मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव,दि.२६-ज्यावेळी आमदार नव्हतो आणि जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था अवस्था पुन्हा कशी प्राप्त होईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहे. आणि यापुढे देखील करीत राहणार असून कोपरगावच्या व्यापार वृद्धीसाठी माझी सर्वोतोपरी मदत व सहकार्य राहील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली. व्यापारी महासंघ […]
नाशिक,दि.२५-अनस सादिक तांबोळी,कॅम्प नंबर २ मनमाड यांच्या गच्चीवरून घरात प्रवेश करून कपाटातील ३६.७४ वजनाची पोत चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२४-अण्णासाहेब मारुती पानसरे,यशवंतराव सिन्नर यांच्या घराचे सेफ्टी डोअर व दरवाजा तोडून लाकडी कपाटातील ५ ग्रॅम वजनाचे कानातील जोड,२ ग्रॅम वजनाचे लहान मुलाच्या कानातील व ५ हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२२-आवाडा कंपनीचे दुसंगवाडी शिवारात सोलर प्लॅट सप्लाय साठविण्यासाठी लावलेले असून त्यातील ६ इन्व्हटरमधील ५ हजार मीटर डीसी केबल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शुभम बालाजी खैरे यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे.
सिन्नर,दि.२१-राकेश अर्जुन शिंदे रा.दोडी यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जी जी ३४१४ गावातील मराठी शाळेजवळून चोरीस गेल्याची घटना घडली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२०-महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून ना.छगनराव भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर वावी येथे फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अशोक ताजने,नंदलाल मालपाणी,गणेश वेलजाळी,रामराव ताजने,नंदकिशोर ताजने,पोपट वेलजाळी,रवींद्र वेलजाळी,संदीप भोसले,कोंडाजी भरीतकर,साईनाथ पठाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोपरगाव,दि.२०–शैक्षणिक वर्ष २०२५/२६ साठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशासाठी मंगळवार दि.२० पासून सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली. गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामध्ये सुसज्ज ईमारत, अतिजलद इंटरनेट […]
कोपरगाव,दि.१९- निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या काकडी गावचे बंधारे भरून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार दोनच दिवसात पाईपलाईनचे काम सुरु करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काकडी ग्रामस्थांना दिली. निळवंडे कालव्याच्या पाण्यातून जिरायती भागातील डांगेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी येत होते व मल्हारवाडीच्या बंधाऱ्यात देखील पाईपलाईनचे माध्यमातून पाणी आले आहे. परंतु काकडी गावातील बंधारे मात्र निळवंडे कालव्याच्या […]
नाशिक,दि.१८-दुपारपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाचे आगमन झाले असून सायंकाळपर्यंत संततधार सुरू आहे.
नाशिक,दि.१७-नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन निफाड तालुक्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहे.
कोपरगाव,दि.१६-तालुक्यातील काकडी गावच्या सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कोल्हे गटाचे कट्टर कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ यांनी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह काळे गटात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी सरपंच सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ, कानिफनाथ गुंजाळ,त्यांच्या सहकारी सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे काळे गटात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काकडी गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असतांना काकडी गावचा अतिशय चांगल्या प्रकारे […]
कोपरगाव,दि.१५- देशातील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.१५ मे होती परंतु गरजू नागरीक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी […]